आयुष्य कसे असते ना ?
एखाद्याच्या येण्याने 
एखादा सामान्य दिवससुद्धा 
सोन्याच्या शुभेच्छांनी फुलून येतो 
आणि 
एखाद्याच्या जाण्याने 
तोच सोनेरी दिवस सुद्धा 
सामान्य कदाचित मातीमोल बनून जातो 
- रुपाली ठोंबरे .   
पाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …
Khar ahe .. Sad but true ...
ReplyDeleteमस्त
ReplyDelete